शरीरातील रक्त कमी झाले कसे ओळखाल? रक्तवाढीसाठी काय कराल?
शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणे ही आता सामान्य समस्या झाली आहे. ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त दिसून येते. जेव्हा रक्ताची कमतरता भासते तेव्हा शरीरात हिमोग्लोबिन कमी असते.
हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे त्यामुळे शरीरातील ऑक्सीजनच्या प्रसारणाचे काम पार पडते. त्याच्या कमतरतेमुळे अॅनिमिया नावाचा आजार होतो. अॅनिमियाचे प्रमुख तीन प्रकार आहेत.
1- शरीतरात रक्ताचे प्रमाण कमी असणारा अॅनिमिया
2- हेमोलायसिस अॅनिमिया
3- रक्तात पेशींचे प्रमाण कमी असल्याने होणारा अॅनिमिया
अॅनिमियाचे कारण
1- शरीतरात रक्ताचे प्रमाण कमी असणारा अॅनिमिया
2- हेमोलायसिस अॅनिमिया
3- रक्तात पेशींचे प्रमाण कमी असल्याने होणारा अॅनिमिया
अॅनिमियाचे कारण
4- लोह्याच्या तत्वाची कमतरता
5- व्हिटॅमिन बी 12ची कमतरता
6- फोलिक अॅसिडचे कमी प्रमाण
7- गरजेपेक्षा जास्त रक्त असल्यानंतरसुध्दा ही समस्या उद्भवते. 8- पोटात इन्फेक्शन झाल्यास
9- धुम्रपान केल्यास
10- रक्ताची कमतरता
11- वृध्दत्व
12- काही औषधांचे अतिसेवन
अॅनिमियाचे लक्षण
1- जास्त झोप येणे
2- थकवा जाणवणे.
3- अस्वस्थता
4- श्वास घेण्यास त्रास होणे.
5- भिती वाटणे.
6- सर्दीमुळे जास्त संवेदनशिल होणे.
7- पाय आणि हातावर सुज
8- क्रोनिक हार्ट बर्न
9- जास्त घाम येणे
उपाय -
2- थकवा जाणवणे.
3- अस्वस्थता
4- श्वास घेण्यास त्रास होणे.
5- भिती वाटणे.
6- सर्दीमुळे जास्त संवेदनशिल होणे.
7- पाय आणि हातावर सुज
8- क्रोनिक हार्ट बर्न
9- जास्त घाम येणे
उपाय -
मध
मध अनेक आजारांचे औषध आहे. अॅनिमियाचे रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर असते. 100 ग्रॅम मधामध्ये 0.42 मिली ग्रॅम आयर्न असते. म्हणून हे खाल्यास रक्ताच्या प्रमाणात वाढ होते.
कसा खावा मध
मध अनेक आजारांचे औषध आहे. अॅनिमियाचे रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर असते. 100 ग्रॅम मधामध्ये 0.42 मिली ग्रॅम आयर्न असते. म्हणून हे खाल्यास रक्ताच्या प्रमाणात वाढ होते.
कसा खावा मध
एका लिंबूच्या रसात एक ग्लास पाणी मिसळा. त्यानंतर एक चमचा मध मिसळा. रोज असे एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरात रक्ताची वाढ होईल.
पालक -
पालक -
पालकाची भाजी अॅनिमियासाठी औषधासारखे काम करते. यामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए, बी9, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी, फायबर, बीटा केरोटीनचा सामावेश असतो. अर्धा कप उकळलेल्या पालकामध्ये 3.2 मि.ग्रा. आयर्नचा सामावेश असतो. याचे एकदा सेवन केल्यास महिलांच्या शरीरातील 20 टक्के आयर्नची कमतरता पूर्ण करते.
कशी खावी पालकाची भाजी
कशी खावी पालकाची भाजी
हिरव्या भाज्यांमध्ये पालक टाकून खावे. सोबतच, सलाडच्या रुपातसुध्दा याचे सेवन केले जाऊ शकते. पालकाला उकळून त्याचे सूप बनवले जाऊ शकते. याचे सूप पिल्यास रक्ताचे प्रमाण वाढते.
बीट
बीट
बीटला अॅनिमियासाठी एक रामबाण उपाय मानले जाते. हे लोह तत्वपूर्ण फळ आहे. बीट हे रक्त पेशींना उर्जी देण्याचे काम करते. रक्त पेशी अॅक्टीव्ह झाल्यास त्या पूर्ण शरीरात ऑक्सीजन परवण्यास मदत करतात. म्हणून अॅनिमियामुळे त्रस्त लोकांनी आपल्या रोजच्या डायटमध्ये याचा सामावेश करणे गरजेचे आहे.
कसे खावे बीट
कसे खावे बीट
बीटला शिमला मिरची, गाजर, टोमॅटोसारख्या भाज्यांमध्ये मिक्स करून खावे.
याव्यतिरिक्त बीटला सलाडच्या रुपात किंवा ज्यूस तयार करूनसुध्दा खाऊ शकता.
पनीर बटर
पनीर बटर
पनीर बटर हे प्रोटीनयुक्त असते. म्हणून पनीर बटरचा आपल्या रोजच्या डायटमध्ये सामावेश करण्याचा प्रयत्न करावा. रोज पंचवीस ग्रॅम शेंगादाणे खाल्याससुध्दा अॅनिमियापासून आराम मिळतो. दोन चमचे पनीर बटरमध्ये 0.6 मिली ग्रॅम आयर्नचा सामावेश असतो.
कसे खावे पनीर बटर
कसे खावे पनीर बटर
रोज सकाळी ब्रेडवर पनीर बटर लावून खावे. त्यानंतर संत्र्याचे ज्यूस पिल्यास शरीराला आयर्न मिळण्यास मदत होते.
कोणत्याही पदार्थात याचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.
टोमॅटो
कोणत्याही पदार्थात याचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनचे प्रमाण आढळून येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आयर्नला एब्जार्ब करण्याते काम करते. सोबतच, यामध्ये बीटा केरोटीन आणि व्हिटॅमिन ई यांचासुध्दा सामावेश असतो. म्हणून हे शरीरासाठी नॅचरल कंडिशनरचे काम करते.
कसे खावे टोमॅटो
कसे खावे टोमॅटो
टोमॅटोला सलाडच्या रुपात खाऊ शकता. याव्यतिरिक्त ज्यूस किंवा सूप बनवून त्याचे सेवन करू शकता.
सोयाबीन
सोयाबीन आयर्न आणि व्हिटॅमिनयुक्त असते. याचे सेवन केल्यास लो फॅटसह जास्त प्रमाणात आयर्न मिळण्यास मदत मिळते. म्हणून अॅनिमिया रुग्णांसाठी खूप लाभदायक आहे.
कसे खावे सोयाबीन
कसे खावे सोयाबीन
सोयाबीनला रात्री कोमट पाण्यात भिजवावे. त्यानंतर उन्हात वाळवून घ्यावेत.
गहू आणि सोयाबिन एकत्र दळून त्याच्या चपाती तयार कराव्या.
याव्यतिरिक्त सोयाबीनला उकळून त्याचेसुध्दा सेवन करता येऊ शकतो
गहू आणि सोयाबिन एकत्र दळून त्याच्या चपाती तयार कराव्या.
याव्यतिरिक्त सोयाबीनला उकळून त्याचेसुध्दा सेवन करता येऊ शकतो